पोस्ट्स

2018 पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

💁‍♂ _*पालकांनो, काळ बदललाय, तुम्हीही बदला!*_

पालकांनो, काळ बदललाय , तुम्हीही बदला! "आजकालची पिढी ओव्हर स्मार्ट झालीय. आगाऊपणा आणि उद्धटपणा तर विचारू नका. कुणाचा धाक नाही अजिबात.'' अशा प्रकारची कूज-बूज ठिकठिकाणी ऐकायला मिळते. पण काळ बदललाय, त्यानुसार पालकत्वाची संकल्पनाही बदललीय. या बदलांना अनुसरून आता पालकांनी मुलांसोबत संवाद साधायला हवा… खरा विचार केला, तर मुले बिघडली आहेत का? हा पहिला प्रश्न. काळ बदलला आहे, पिढी बदलली आहे हे आजकाल स्वीकारलेच जात नाही. अजूनही पालक "आम्ही 30-40 वर्षापूर्वी कसे होतो?' यातच रमत आहे. "आम्ही कसे आई-वडिलांच्या धाकात होतो, एवढे आगाऊ नव्हतो' याच विचारात वावरणारे आजकालचे पालक मुलांच्याकडून अवास्तव अपेक्षा करत आहेत. कारण एक लक्षात घ्या आजच्या पिढीला सर्व सोयी-सुविधा मिळतात, बंधने कमी झाली आहेत. याबद्दल "आम्हाला हे सर्व काहीही मिळत नव्हते आणि या मुलांना मिळते आहे त्याचा ते गैरवापर करत आहेत' असा आरोप करून मोकळं होणं चुकीचे आहे. कारण यामध्ये या मुलांचा काय दोष आहे? किंवा त्यांच्यात जे बदल होतात आणि त्यातून त्यांची वागणूक होते ती जाणून बुजूनच केली जाते असा आरोप करण

गोष्ट यशाची

ज्या कोर्ट समोर मागायची भिक तिथेच झाली जज , भारतातील पहिली तृतीयपंथी न्यायधीश एका पारंपरिक हिंदू कुटुंबात जोईता मोडंल यांचा जन्म झाला. जोईता या तृतीयपंथी असल्याने त्यांना लहानपणापासून खूप भेदभाव आणि त्रास सहन करावा लागला. त्यांना याच कारणामुळे पुढे शाळा सोडावी लागली. एवढेच नव्हे तर त्यांना भीक मागावे लागले आणि बस स्टँडवरही झोपावे लागले. आता त्या स्वतःला खूप समाधानी मानतात, कारणही तसेच आहे. त्या बनल्या आहेत भारताच्या पहिल्या तृतीयपंथी न्यायाधीश.29 वर्षीय जोयंतो (पुरुष) यांचा जन्म कोलकाता शहरात झाला. शाळेत त्यांचे जेंडर बद्दल असलेल्या शाळेच्या पूर्तता त्या करण्यास अपयशी ठरल्याने त्यांना इयत्ता 10 वि मध्ये शाळेतून काढून टाकण्यात आले. एका चॅनेल दिलेल्या मुलाखतीत त्यांनी या जुन्या आठवणींना उजाळा दिला. जॉईता यांचा भिकारी तृतीयपंथी ते न्यायाधीश पदापर्यंतचा प्रवास अत्यंत संघर्षमय होता. एक तृतीयपंथी न्यायाधीश बनण्याचा क्षण तृतीयपंथीच नव्हे तर संपूर्ण भारतीयांसाठी सुद्धा कौतुकाचा आहे. जॉईतांचा हा प्रवास मुकीच सोपा नव्हता. केवळ विचारांच्या परिवर्तनामुळे आणि मनात असलेल्या जिद्दीमुळेच जीवन जगण्

एक हजार दिवसांची 'तपश्चर्या' अन् तुमचं बाळ होईल हुश्शार

एक हजार दिवसांची 'तपश्चर्या' अन् तुमचं बाळ होईल हुश्शार गर्भधारणा आणि बाळाच्या जन्मानंतरचे सुरुवातीचे 1000 दिवस त्याच्या संपूर्ण आयुष्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण असे असतात. गर्भधारणा आणि बाळाच्या जन्मानंतरचे सुरुवातीचे 1000 दिवस त्याच्या संपूर्ण आयुष्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण असे असतात. आपले बाळ हुशार असावं , त्याच्यात आत्मविश्वास असावा, सर्व गोष्टी अगदी सहजरित्या आत्मसात कराव्यात, त्यानं सकारात्मक दृष्टीनं आयुष्याकडे पाहावे, यासाठी प्रत्येक आईवडील धडपड करत असतात. त्याचे संगोपन योग्यरित्या व्हावं, यासाठी पालक अहोरात्र प्रयत्न करत असतात. सुरुवातीच्या दिवसांमध्ये बाळाचे योग्य त्या दिशेनं पोषण न झाल्यास त्याच्या मेंदूचा विकासात मोठे नुकसान होण्याची शक्यता असते. असे झाल्यास याची भरपाई आयुष्यभर होऊ शकत नाही.  गर्भधारणा आणि बाळाच्या जन्मानंतरच्या 1000 दिवसांतील संगोपन त्याच्या मेंदू आणि शरीराची निरोगी वाढ होण्यास आणि प्रतिकारकशक्ती वाढवण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. शारीरिक व मानसिक विकासादरम्यान संसर्ग, आजारपण यांसारख्या गंभीर समस्या उद्भवल्यास बाळाच्या शरीर व मेूंदची वाढ यो

Memory Techniques Workshop

इमेज
Memory Techniques Workshop • In memory techniques workshop, you will learn        • Photographic memory method to remember answers. • Technique of remembering points of an answer.  • Techniques of remembering study related data.  • Technique of remembering 15 Words, Names, Points and recalling them in any sequence. • Technique of remembering calendar of 400 years. • Technique of remembering List, Appointments, day to day work. • Brain Gym. Super Fast Maths Workshop • After learning Super Fast Maths Techniques, we can solve problems based on addition, subtraction, multiplication, division, square, square root, cube, cube root quickly.  •     On mastering Super Fast Maths Techniques, one can solve following problems in 10 to 15 seconds each. • 569 x 893 = ? • 6738.78 / 837 = ? • Squaqre (639) =? • Squaqre root(828169) =? • Cube(89) =? • Cube root(704.969) =? Mind Power Workshop • Subconscious mind represents 90% of our total mi

विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हेच आमचे धेय्य

इमेज
वेगवेगळ्या वयामध्ये मुलांची भावनिक प्रगल्भता , भावनांचं प्रकटीकरण बदलतं. भाषिक विकास , कल्पनाशक्ती , विचारशक्ती यांमध्ये वयानुसार बदल होतात. याबाबत मानसतज्ज्ञांनी केलेल्या पाहणीतील निरीक्षणे ……… प्रत्येक मूल वाढवताना आईवडील अनेक प्रयोग करत असतात. स्वतःच्याच मुलांमधला फरक आईवडिलांना जाणवत असतो. म्हणजेच प्रत्येक मूल हे जन्मतः स्वतंत्रबुद्धी , क्षमता , प्रज्ञा घेऊन जन्माला आलेलं असतं. त्यामुळे प्रत्येकाचंव्यक्तिमत्त्व स्वतंत्र असतं.मूल वाढवायच्या काहीपारंपरिक पद्धतींबरोबर आजकाल नवीन काही प्रयोग करून मुलांमधील क्षमतालक्षात घेऊन त्या वाढविण्याचा प्रयत्न पालक ; तसेच शिक्षकही करत आहेत , हीखूप आनंदाची आणि आशादायक परिस्थिती आहे ; पण मुलांच्या क्षमता कशा ओळखायच्याआणि त्या वाढवण्यासाठी काय प्रयत्न करायचे , याबाबत त्यांच्या मनात संभ्रमअसतो. मुलांच्या शारीरिक वाढीकडे लक्ष देण्याबरोबरच मुलांच्या भावनिक आणिबौद्धिक विकासाचाही विचार केल्यास हा संभ्रम दूर होऊ शकतो. जशी शारीरिक वाढटप्प्या- टप्प्याने होते , तशीच भावनिक व बौद्धिक वाढही टप्प्यानेच होते , त्यामुळे हे टप्पे विचारात घेऊन प्रयत्न केल्यास